टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड भिडणार आहे. दोन्ही संघात जमेच्या बाजू आणि उणीवा आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला सावध केलं आहे. इंग्लंडच्या या खेळाडूविरुद्ध खेळताना सावधगिरी बाळगा असा इशारा दिला आहे.