इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्राला फटका, पुणे, सांगलीत नेमकं काय घडलं?

आखाती देशांतील युद्धामुळे सांगलीतील १५ हजार टन द्राक्षांची निर्यात ठप्प झाली आहे.. विधानसभेत आमदार अतुलबाबा भोसले यांनी अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या 'चायनीज' बेदाण्यावर बंदी घालण्याची आणि द्राक्ष उत्पादकांना अनुदान वाढवण्याची मागणी केली आहे.