टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया; इंग्लंड पराभूत पण बरंच काही घडलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना धाकधूक वाढवणारा ठरला. या सामन्यात कोण बाजी मारणार हे सांगणं शेवटच्या षटकापर्यंत कठीण झालं होतं. शेवटच्या षटकात 30 धावांची गरज होती. बेथेलची विकेट मिळाली आणि भारतीय संघ सामन्यात परतला.