गुन्हा केला तर जामीन विसरा, महाराष्ट्रात सर्वात कडक कायदा लागू होणार; नेमकं काय बदलणार?

महाराष्ट्रात सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले असून मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता फसवणूक किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरेल. या कायद्यातील कठोर तरतुदी आणि शिक्षेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.