मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. अजित दादांच्या निधनानंतर अर्थखात्याची धुरा मुख्यमंत्र्यांकडे आली आहे. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र २०४७ च्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. दादांची उणीव क्षणोक्षणी जाणवत असल्याची भावना व्यक्त झाली.