Sanjay Raut | राजकारणात पैशाची चटक वाढवू नका; राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊतांचे वक्तव्य

निवडणुकीची गरज नसताना अनावश्यक घोडेबाजार करण्याला काहीही अर्थ नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोणीही घोडेबाजार करू नये, अशी आपली भूमिका असल्याचेही राऊत यांनी सांगितले.