IND vs NZ Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात एका झटक्यात 5 गैरसमज दूर होतील, कसं ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ जेतेपदासाठी लढत देणार आहे. असं असताना या सामन्याबाबत बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागताच पाच गैरसमज दूर होतील.