टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत शोएब अख्तरची भविष्यवाणी, टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची अंतिम भारताने गाठली. यानंतर पाकिस्तानला पोटदुखी होणार यात काही नवीन नाही. भारताकडे या स्पर्धेचं यजमानपद असल्यापासून पाकिस्तानच्या कुरापती सुरू होत्या. आता भारताने अंतिम फेरी गाठल्याने पाकिस्तानी खेळाडूंनी न्यूझीलंडची बाजू घेतली आहे.