रशियाचा भारताला मोठा दणका? युद्ध सुरू असतानाच मोठा निर्णय, अडचणी वाढणार
सध्या युद्धामुळे मध्य पुर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता रशियानं मोठा निर्णय घेतला असून, एका रिपोर्टनुसार त्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मोठी बातमी समोर आली आहे.