T20 World Cup 2026 : प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करा, सुनील गावस्कर यांनी अंतिम फेरीपूर्वी दिला सल्ला

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. इतिहास रचण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे. पण टीम इंडियाचा येथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. काही खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दोन बदल सूचवले आहेत.