Farmer Loan Waiver: फडणवीस सरकारने शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात शेतकर्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. पण या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.