राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद, सरकारकडून 5 मोठे बदल, नवे नियम काय?

रेशन कार्डधारकांसाठी १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू होणार आहेत. उत्पन्न मर्यादा, चारचाकी वाहन, आयकर आणि ई-केवायसी यांसारख्या कडक निकषांमुळे अपात्र कुटुंबांचे रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते.