Iran Israel Conflict : हजारो भारतीय अडकले, सरकारचा रातोरात मोठा निर्णय, मास्टरप्लॅन काय?

पश्चिम आशियातील संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने २७९ उड्डाणे रद्द झाली आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी एअर इंडिया ७८ अतिरिक्त उड्डाणे चालवणार असून सरकार विमान भाड्यावर लक्ष ठेवून आहे.