कुठे बस उलटली, तर कुठे दुचाकीला धडक; राज्यातील अपघातांचे सत्र थांबता थांबेना, मृतांचा आकडा…
महाराष्ट्रातील लातूर, बीड आणि अमरावती येथे गेल्या २४ तासांत झालेल्या तीन भीषण रस्ते अपघातांची माहिती. ५ जणांचा मृत्यू आणि २८ जखमी प्रवाशांची सद्यस्थिती. मद्यधुंद चालक आणि बसला लागलेली आग यांमुळे राज्यावर पसरलेली शोककळा, वाचा सविस्तर वृत्त.