राज्यात सर्वत्र एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर मिळावे यासाठी लोक रांग लावताना दिसत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरलं आहे.