Uddhav Thackeray | गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले

लोकांना गॅस बुकिंग करूनही सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. राज्य सरकारचे म्हणणे आहे की राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र माजी मुख्यमंत्री आणि आमदार उद्धव ठाकरे यांनी यावर टीका केली आहे.