मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाही इराणने मैत्री जपली, पाकिस्तानला जे पाहिजे होतं ते भारताला दिलं, पाकिस्तानमध्ये नुसता जळफळाट…

युद्धातही इराणने मैत्री जपली आहे, इराणने भारतासाठी मोठा निर्णय घेतला. इराणच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचं पहायला मिळत आहे. युद्धात आम्ही मदत करायची आणि फायदा भारताला असं पाकिस्तानने म्हटलं आहे.