आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, महाराष्ट्रात खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.