राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला असून गारपीटने मोठे नुकसान झाले. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. काल राज्यातील अनेक भागात मोठी गारपिट झाली.