भारताचा हजारो कोटींचा खजाना अडकला, होर्मुझमध्ये…22 जहाजे देशात येताच टेन्शन मिटणार!

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतावर मोठे संकट निर्माण झाले आहे. भारताची अनेक तेलवाहू जहाजे पर्शियन आखातात अडकली आहेत. भारताचा एका प्रकारे मोठा खजानाच तिकडे अडकला आहे.