माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “रुपाली चाकणकर या मूर्ख आहेत आणि खोटं बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांच्या पदावर त्या एक मिनिटही राहू नयेत, जर त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.