IPL 2026 स्पर्धेपूर्वी भारताच्या दिग्गजाने घेतली निवृत्ती, बीसीसीआयवर आरोप करताच अश्विनने कान टोचले

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवारामकृष्णन यांनी समालोचनला रामराम ठोकला आहे. यावेळी त्यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहे. आरोपानंतर अश्विनने उलट प्रश्न विचारत कान टोचले.