पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. सतत हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच मोठा हल्ला अफगाणिस्तानकडून करण्यात आला. या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त अफगाणिस्तानी नागरिकांचा जीव गेला. यानंतर भारताने आता मोठे पाऊस उचलले आहे.