IPL 2026: आरसीबी संघ यंदा जेतेपद राखणार का? आर अश्विनने वर्तवलं पुढच्या दोन वर्षाचं भाकीत

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आरसीबीने जेतेपद मिळवलं आहे. यंदा आरसीबीवर जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने पुढच्या दोन वर्षांचं भाकीत वर्तवलं आहे.