भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..
अमेरिका आणि इराण युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता भारताला मोठा दणका या युद्धात बसल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताच्या स्वप्नांवर पाणी फिरवण्यात आले. यासोबतच रशियाचेही मोठे नुकसान झाले.