TV9 Marathi
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आल्याचा आरोप दिशाभूल करणारा आहे.
Go to News Site