TV9 Marathi
केंद्र सरकारने पीएनजीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेथे पीएनजीचे कनेक्शन मिळत असेल तेथे सर्वांनी ते घ्यावे, कारण तीन महिन्यांनी एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
Go to News Site