TV9 Marathi
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई जाणवू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
Go to News Site