29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच, थेट गारपिटीसह…
TV9 Marathi

29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच, थेट गारपिटीसह…

गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील पावसाचे संकट काही जाण्याचे नाव घेत नाही. पुढील दोन दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत.

Go to News Site