36 वर्ष जुनी मालिका… एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं आणि 52 लोकांचा जागीच मृत्यू… तेव्हा नेमकं काय घडलेलं?
36 वर्ष जुन्या मालिकेचे 60 एपिसोड शूट झालेले, पण तेव्हा असं काही घडलं की, जागीत 52 लकोंचा मृत्यू झाला... आजही घटना आठवली की, मन सुन्न होतं... जाणून घ्या तेव्हा नेमकं काय आणि कसं घडलेलं?