लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.