TV9 Marathi
भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यावर उष्णतेसह पावसाचा संकट कायम आहे. आजही सूर्य आग ओकणार आहे. भारतीय हवामान विभागाने तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला. यासोबतच पावसाचाही इशारा देण्यात आला.
Go to News Site