TV9 Marathi
इराण आणि अमेरिका यांचे युद्ध टोकाला पोहोचले आहे. मात्र, या युद्धाचा परिणाम जगावर होत आहे. भारतात देखील एलपीजी गॅसचे मोठे संकट आहे. त्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मोदींनी आपल्या मंत्र्यांना काही महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
Go to News Site