शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय? | Collector
TV9 Marathi
शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?
कित्येक शेतकऱ्यांना एक मुद्दा फारच अडचणीचा ठरतो. पंरुत सरकारने आता शेतकऱ्यांचं टेन्शन मिटवून टाकलं आहे. सरकरकडून एका योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या त्या समस्येवर काम केलं जाणार आहे.