TV9 Marathi
आज आम्ही ज्या चित्रपटाविषयी बोलत आहोत त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली होती. तेव्हा नर्गिस दत्त यांचे प्राण वाचवण्यासाठी सुनील दत्त यांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली होती. या घटनेनंतर सुनील आणि नर्गिस यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
Go to News Site