उद्धव ठाकरेंच्या एका मागणीमुळे इंडिया आघाडी फुटणार? भाजप नेत्याचा सर्वात मोठा दावा, म्हणाला ज्या दिवशी…
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून इंडिया आघाडीवर टीका केली आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित करणे म्हणजे मध्यरात्री सूर्य उगवण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले.