TV9 Marathi
देशात राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असताना, ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची जोरदार मागणी करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, या मागणीसाठी पूर्व विदर्भात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Go to News Site