TV9 Marathi
अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी किआ इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपला विस्तार करण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. कंपनी 2027 पर्यंत 4 नवीन दमदार एसयूव्ही गाड्या लाँच करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जाणार असून, ग्राहकांना उत्तम परफॉर्मन्ससह आधुनिक फीचर्सचा अनुभव मिळणार आहे.
Go to News Site