भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, रशिया पाकिस्तान यांच्यात थेट करार, दोन्ही..
भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. भारताच्या मदतीला कायमच रशिया धावून आला. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. यादरम्यानच भारतासाठी धक्कादायक माहिती पुढे येतंय.