TV9 Marathi
लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेला जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण दिलासा देत न्याय मिळवून दिल्याची घटना समोर आली आहे. नातवंडांकडून अपेक्षित सांभाळ आणि जबाबदारी पार पाडली जात नसल्याने संबंधित वृद्ध महिलेने आपल्या नावावरील जमीन आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.
Go to News Site