TV9 Marathi
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या साखरी धरणातून तालुक्यातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणालगत असलेल्या साखरे गावातील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Go to News Site