TV9 Marathi
जगातील अण्वास्रांवर लक्ष ठेवणारी जागतिक संस्था SIPRI ने तिच्या अहवालात धक्कादायक दावा केला आहे. भारताने पहिल्यांदा एकूण १२ अण्वस्रे डागता येण्याच्या स्थितीत रेडी टू युज अशी सज्ज ठेवली आहेत असे या संस्थेने म्हटले आहे.
Go to News Site