रिक्षा ते पानटपऱ्यांपर्यंत सर्वत्र ऐकू यायचं हे गाणं, ब्रेकअप झालेल्या तरुणांचं तर प्रचंड आवडीचं, ऐकदा ऐकलं की…
90 च्या दशकातील ब्रेकअप झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं सर्वात आवडतं गाणं. जे रिक्षापासून ते पान टपरी आणि लग्नात देखील मोठ्या प्रमाणात लावलं जायचं. आजही त्याची क्रेझ कायम.