TV9 Marathi
मुंबईकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली असून घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि काळ्या ढगांसह जोरदार वाऱ्यांना सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच रिमझिम पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
Go to News Site