TV9 Marathi
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात भर दुपारी पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ झाला आहे. रोडवरून दोन दुचाकी वेगात जात होत्या. या दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली आणि यातच तिघांचा मृत्यू झाला.
Go to News Site