TV9 Marathi
तिरंगी मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात पार पडला. हा सामना भारताने 8 धावांनी जिंकला. खरं तर हा सामना श्रीलंकेच्या पारड्यात होता. पण 48 आणि 49 व्या षटकात श्रीलंकेचं गणित चुकलं आणि भारताने विजय मिळवला.
Go to News Site