TV9 Marathi
तिरंगी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत अ संघाने श्रीलंका अ संघाला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात शेवटच्या दोन षटकात कमाल झाली. भारताने हातातून गेलेला सामना जिंकला. या विजयानंतर भारताचा कर्णधार तिलक वर्माने लेखाजोखा मांडला आहे.
Go to News Site