TV9 Marathi
अभिनेता अक्षय कुमार गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होता. पण 'छावा' आणि 'धुरंधर' सिनेमानंतर अक्षय याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. आता धुरंधरनंतर अक्षय एकापेक्षा एक सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अशात नव्या भूमिकेत अभिनेत्याला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करतील आणि पुन्हा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊल पडेल...
Go to News Site