TV9 Marathi
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणावरून राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर तीव्र टीका केली. या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Go to News Site