TV9 Marathi
गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. एकीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिक वैतागले असतानाच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसाचं सावटही कमी होताना दिसत नाही. पुढले काही दिवस अत्यंत धोक्याचे असून वादळी वारा, गारपीटीचा इशारा आहे.
Go to News Site